सोमवार, 3 जनवरी 2011

dad-Gyan-Eeshavasya-May 04

ईशावास्यम्
डॉ. बी .एस . अग्निहोत्री.
ईश याचा अर्थ ईश्वर, आवास्यम् म्हणजे व्याप्त अगर घेरलेले. हे सर्व जग परमेश्वराने व्यापलेले आहे. सत्ता मात्रं इदं सर्वम् अशी श्रुती आहे.
आपल्या अज्ञ दृष्टीने हे सर्व भेद भावपुर्ण असुन ,आपण जे मुळातच मिथ्या त्याला सत्य मानतो ,पण हे सर्व कल्पित आहे .
व्यव्यव्क्ता एव येन्तस्तु स्फुटा एव च ये बहीः
कल्पिता एव ते सर्व विशेषस्तिन्द्रियान्तरे.
जे अव्यक्त भाव आहे ,जसे आपण स्वप्नांत पाहतो व जो स्फुट अर्थात जाग्रतू दशेत पाहतो हे सर्व कल्पित आहे . फरक एवढाच की, स्वप्न केवळ मनोदृश्य आहे. बाह्य हे इन्द्रियामुळे ग्रहण केले जाते . निरड.कुश भावरूप परब्रह्रा हे -
अर्थात् मिळत नाही . याचा केवळ साक्षात्कार होतो. हे ब्रह्रा स्वसत्ताव्यतिरिक्त सर्वांचा त्याग करते व स्वतः कैवल्यरुप असल्याने त्याचा साक्षात्कार करून त्याचा हा श्रूतीचा बोध आहे .सिद्ध ब्रह्रा भुञ्ञीथाः , म्हणजे प्राप्नुहि जगत् व ईश यांच्यामधे कोणता संबंध आहे?जगत् हे भ्रममूल असल्याने त्याचा जगत् व ईश यामधे -(धन)व आधारत्व हा संबंध असून आधेय हे मिथ्या व आधार सत्य आहे ह्या जगातील धनाची -अर्थात आधेयाची इच्छा सुद्धा कोणी धरू नये
अधियत्वं आधारत्वं कदापि स्यादिति इच्छां माकार्षीः
विद्धानाने ब्रह्रामात्र आनंदस्वरुप व्हावे. कोणत्याही आधेयाची- अर्थात् काल् सत्य मानुन कोणत्याही वस्तूची इच्छा करू नये . धन हे वरपांगी ब्रह्रा भित्र नियमनस्वरुप आहे. श्रूती सांगते - स यो हवैतत् परमंब्रह्रा वेद ब्रह्रौव भवति.
जोपर्यंत मनुष्य जीवित आहे तोपर्यंत त्याने कर्म करीत राहावे. आळशीपणा पेक्षा किंवा व्यसनाधीन राहण्यापेक्षा कर्म करीत राहाणे उत्तम, पण यापेक्षाही निकम - बुद्धीने व कर्मफल ईश्वरार्पण बुद्धीने करून ईश्वरकृपेने चित्तशुद्धी प्राप्त करुन ब्रह्रसाक्षात्कार करून घ्यावा . भ गीतेत सांगितले आहे , शास्त्राने जे नियतकर्म सांगितले आहे ते कर्म तू करावे . कारण कोणीही मनुष्य केव्हाही अकर्म असा राहूच शकत नाही . जगातले सर्व प्राणी जन्माला येणारे व नाश पावणारे आहेत.जगातील सर्व लोक काय -कर्म करणारे .म्हणजे जेथे कम्य - कर्म फलभोगरुप










कोई टिप्पणी नहीं: