बुधवार, 7 दिसंबर 2016

रामचरितमानसातील मंत्र , ज्ञानेश्वर मासिकातून आशु ने टाइप केले अपूर्ण

रामचरितमानसातील मंत्र 
आशु ने टाइप केले खूप चुका आगापीछा नाही

लेखक -- डॉ बलराम अग्निहोत्री
काल हा (नरद )मुनीना स्पर्श करत नाही तो मुनींना घाबरतो हे विष्णुस सांगुन नारद निघाले तो त्यांनी एक सुंदर -पाहिल नारदमुनी राजजर्शन गेले व  श्रीनिवास राजवाडयात  राजास भेटले . त्यावेळी राजाची सुंदरकन्या तेथे होती तिला पाहताच नारदमुनींच्या मनात -निर्माण झाली ,की आपला विवाह या मुलीशी व्हावा पण त्या मुलीशी विवाह करण्यासाठी विष्णुचे (अर्थात हरीचे) सुंदर रुप पाहीजे व ते रुप केवळ हरीच देऊ शकतो हे कारण , मला एका राजाच्या मुलीशी विवाह करायचा आहे व तुझी (हरीनी -हरि -दुसट अर्थ माकड )सुंदरता मला मिळाली तेव्हाच माझा विवाह होईल ,तरी माझे हित करावे व मनाशी खालील मंत्र म्हटला
  जे हि विधि नाथ होई हितमोरा करहू सोबेगिदास मैतोरा
 या मंत्राने नारदास सुंदरता तर मिळाली नाहीच पण त्याला माकडा (हरीचे) रुप मिळाले त्यावेळी नारदास विवाह त्या मुलीशी झालाच नाही ,कारण विष्णुस त्यांचा गर्व दुर करावयाचा होता तथापि या मंत्राने जेणेकरुन आपले हित होईल
 ती गोष्ट विष्णुकरतोय
 रामचरित्रदरम्यान  सुंदर - हनुमान लंका जाळतो हे दर्शन आहे लंका जाळ्यावर हनुमान समुद्रात उडी मारुन आपल्या शेपटीचाला लागलेली आग विझविली व नंतर सीतेचे आशोकवनात दर्शन घेतले   त्यावेळी सीता हनुमानाला रामासाठी निरोप देते
दिन दयाळ विरुदु (ब्रीद)संभारी हरहु नाम मम संकट भारी
हे दिनदयाळ रामा तुझे ब्रीद तू सांभाळ व माझे महान संकट तू दूर कर यावर रामाने लंकेत जाऊन -मारून सीतेची सुटका करुन दिली आयोध्येत परत आणले कोणते संकट आसो वा गंगाचा जप केल्याने संकट दुर होतय शेवटी संसारावर तरुन जाण्यासाठी खालील मंत्र आहे
मोसमदीनन दीन हित तुम्ह समान रघुवीर
 असविषारी  रघुवंय़श मनि हरहु विषम भयभीर
 कामिही नरि विवाही जिमि लोभिहिद्रिय विमि दाम
तिसि रघुनाथ निरंतर प्रिय लागहु मोहि राम


मंगलवार, 6 सितंबर 2016

इम्युएल कान्ट चे तत्वज्ञान --- अग्निहोत्री अपूर्ण


मधुमंगेश कर्णिक मु.पो- करुळ
२०.०६.२००८ C/O कनकवली
(व्हाया फोंडाघाट)
जिल्हा सिंधुदुर्ग-४१६६०१.
प्रति,
लीना मेहेंदळे,
सप्रेम नमस्कार,
------
-------
-----------------------------------------------------------------------------
इम्युएल कान्ट हा जर्मन राष्ट्रातील महान तत्वतेत्ता होता. याचा जन्म कोनींग्जबर्ग मध्ये २२.४.१७२४ मध्ये झाला. याचा मृत्यु १२.२.१८०४ तर दफन विधि २८.२.१८०४ मध्ये झाला. तत्वज्ञान, नितीज्ञान, धर्मज्ञान असे तीन भाग कान्टच्या शिकवणुकीचे केले जातील. मणुष्य हाच एक असा आहे की, ज्याला शिक्षित करता येते ज्यायोगे जगाकडे व स्वतःकडे पहाण्याची त्याची स्वतंत्र्य दृष्टी राहील. जनावरे शिकतात हत्ती घोडे व्याघ्र कुत्रे सर्व मानसाळलेले प्राणी शिकतात पण या शिक्षणाने त्यांच्यात आज्ञाधारकते पेक्षा स्वतंत्र आध्यात्मीक बैठक तयार होत नाही. पण मणुष्यास शिक्षित केल्याने नैतिक बैध्दीक व अध्यात्मीक पातळी वाढुन त्याला स्वयंनिश्चय व निर्णयाची जाणीव होते. कान्ट च्या दृष्टीने शिक्षणाने नैतिक पातळी उंचावते योग्य अयोग्य काय याचा निर्णय करण्याची बुध्दी येते. व ज्याला मुलभूत मुल्य आहे ते जानण्याची व ग्रहन करण्याची पात्रता येते. मणुष्याची व्यवहारीक पात्रता त्याच्या नैतीक मुल्यांवर अवलंबून आहे. कान्टच्या मते ज्यात उच्च धेय्य आहे त्याकडे त्याचा कल गेला पाहीजे नाहीतर पुरुषपज्ञोश्च पशोश्च को विशेषः। यासाठी कान्टने एक सार्वभौम नियम केला की, अशा रितीने माणसाने वर्तण केले पाहीजे ज्यायोगे त्याच्या वागणुकीचा सर्वसामाण्य नियम बनु शकेल(Act in such a way that by thier action in ,,,,,,) नैतीक वर्तन हा कर्तव्य श्रेष्ठते पासुन होतो. कर्तव्यश्रेष्ठता, सदसद्विवेक बुध्दीने निर्माण होनारा आज्ञाधारक पणा, सत्यधिलता, सामाजिक बाधिलकी याचा अंतर्भाव होतो. समाज आहे व माणसाला एकमेकांनविषयी प्रेम व आपुलकी आहे म्हणून नैतिकता आहे व यासाठी माणसाच्या वागणुकीत एकसुत्रीपणा पाहीजे.(Charactor..............)
कान्ट च्या मते धर्म याचा अर्थ नैतीक मुल्यांपासुन इश्वर प्राप्ती करुन घेणे. नैतिक आधिष्ठानाशिवाय ईश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. गीतेत म्हणले आहे की, दैवी संपत् विमोक्षाय् अश्वत निबन्धाया सुरीमता। ईश्वर प्राप्ती साठी आपली नैतिक पातळी उंचावने हाच एकमेव मार्ग आहे.
कान्ट च्या तत्वज्ञानानुसार दुसरा भाग जाणीव संबंधी आहे. बुध्दीच्या संबंधी जाणीव. अणुभव व समाज असे तीन भाग पडू शकतात. जाणिव याचा अर्थ संशयरहीत (अर्थात अत्यत गरजेचा Necessary) निर्णय. सर्व जाणिव निर्णय स्वरुपात प्रकट होते. पण हे निर्णय आत्मनिष्ठ असतात. खोलीत शिरल्यावर कोणास ही खोली गरम भासेल तर कोणास थंड भासेल. कान्ट च्या मते निर्णय हा वस्तुनिष्ठ अर्थात अबाधित असावा. त्रिकोनाच्या तीन कोनांची बेरीज १८० अंश इतकी आहे हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. मग तो त्रिकोण कोणत्याही आकारात असो. त्याला अनुभवाची गरज नाही. एका चौरस शेताच्या एका टोकापासुन त्याच्या विरुध्द टोकाकडे जाण्यासाठी तो मधला मार्ग किंवा जवळचा मार्ग म्हणुन स्विकारतो यात त्याला त्रिकोनाच्या दोन बाजुंची बेरीज त्रिकोणाच्या तीसर्या बाजुपेक्षा अधिक असते. या सिध्दांताची या अणुभवाची गरज नसते. हे त्याचे उपजत व वस्तुनिष्ठ ज्ञान असते. यावरुन वस्तुनिष्ठ() ज्ञान हे एकाएकी होत नाही. आपणास जे साधारण ज्ञान होते ते इंद्रियजन्य व बुध्दीजन्य ज्ञान होते व हे ज्ञान अवकाश व समय याने सिमित झालेले असते.  अवकाश अधिक समय() याने उत्पन्न ते ज्ञान ते वस्तुनिष्ठ नसुन आत्मज्ञान आहे. पण अवकाश व समय हे अबाधित आहेत. म्हणून वस्तुचे ज्ञान अर्थात जाणिवेत येण्यासाठी अवकाश व समय या पलीकडे जे वस्तुनिष्ठ ज्ञान प्रत्येकाने केल्यास ते वस्तुनिष्ठ न रहाता जाणीव स्वरुपाची होते म्हणजेच हे ज्ञान काहीसे गौडपदाचार्य यांनी वर्णन केल्या प्रमाणे वाटते.
चित्तस्पन्दित्तयेणेदं ग्राह्यग्राहकमद्वयम् चित्तंनिर्विषयतीत्व ,,,,, म्हणून अनुभव विरहीत शुध्द जाणीव हीच मुळात असते. या जाणीवेतुनच एकात्म असलेल्या आत्म्याची जाणीव होते. कान्ट म्हणतो There must be primitive ..... जाणीव हीच इंद्रीय जन्य ज्ञानाच्या पलीकडे असलेल्या वस्तुनिष्ठ वेशी वादात्म्य घडवुन आणते. वस्तु ही सच्चीदानंद अनंत आद्यब्रम्ह आहे. कान्ट म्हणतो, Awareness of the ....


कान्ट चा ईश्वर वाद

कान्टच्या मते ब्रम्हजगत(ज्याचा भास इंद्रीयजन्य ज्ञानाने होतो) व अंतर जगत निश्चित काही तरी संबंध आहे, शंकराचार्य यांच्या मते बाह्य जगत आभास असुन (आभास एव च्) आत्मा हाच सत्य अद्वय अनंत ब्रम्ह आहे. रामाणुजांच्या मते परमात्मा हा अंतर्यामी असुन बाह्य जगत हे त्याचे शरिर आहे. शंकराचार्यांच्या मते आत्मा, जीव हा बृहत् परीणाम आहे तर रामाणुज चार्यांच्या मते आत्मा,जीव हा अणु परिणाम आहे. कान्ट च्या राष्टीयत्व अणुभाविक ज्ञानापलीकडे एक अशी वस्तु आहे जी देवता वादाने पाहील्यास ईश्वर आहे व तत्वज्ञानाच्या हेतुने पाहील्यास ज्ञानस्वरुप आत्मा आहे. अंन्तस्थ व बाह्य जगत मिळुन होतो जो अंतरआत्मा व जगत यांना एकरुप करतो (The ........) कारण वादातुन पहीले तरी इश्वर वाद मानावाच लागतो. The nation of ...... जगत् याचा अर्थच असा की त्याला मर्यादा आहे. व या मर्यादीत दृश्यापलीकडे रेशील अमर्याद हे तत्व आहे- मर्यादाम्ह
-----------------------------------------------------------------------------------------------
Kent for Energy Man - By Klimnke च्या आधारे.

शुक्रवार, 6 मई 2016

GURUBANI -- bhasha setu

ਕਿਵ ਸਚਿਆਰਾ ਹੋਈਐ ਕਿਵ ਕੂੜੈ ਤੁਟੈ ਪਾਲਿ ॥ किव सचिआरा होईऐ किव कूड़ै तुटै पालि ॥ Kiv sacẖi▫ārā ho▫ī▫ai kiv kūrhai ṯutai pāl. So how can you become truthful? And how can the veil of illusion be torn away?
ਹੁਕਮਿ ਰਜਾਈ ਚਲਣਾ ਨਾਨਕ ਲਿਖਿਆ ਨਾਲਿ ॥੧॥ हुकमि रजाई चलणा नानक लिखिआ नालि ॥१॥ Hukam rajā▫ī cẖalṇā Nānak likẖi▫ā nāl. ||1|| O Nanak, it is written that you shall obey the Hukam of His Command, and walk in the Way of His Will. ||1||

How to become true? How to break free of ignorance?
(Kiv sachiara hoive, kiv koodai tutte pal)

By seeking His Will that lies sealed within.
(Hukam rajai chains, Nanak likhia naaal) 

---------------------------------------
Thousands are Your eyes, and yet You have no eyes. Thousands are Your forms, and yet You have not even one form.
ਸਹਸ ਪਦ ਬਿਮਲ ਨਨ ਏਕ ਪਦ ਗੰਧ ਬਿਨੁ ਸਹਸ ਤਵ ਗੰਧ ਇਵ ਚਲਤ ਮੋਹੀ ॥੨॥ सहस पद बिमल नन एक पद गंध बिनु सहस तव गंध इव चलत मोही ॥२॥ Sahas paḏ bimal nan ek paḏ ganḏẖ bin sahas ṯav ganḏẖ iv cẖalaṯ mohī. ||2|| Thousands are Your lotus feet, and yet You have no feet. Without a nose, thousands are Your noses. I am enchanted with Your play! ||2||
ਸਭ ਮਹਿ ਜੋਤਿ ਜੋਤਿ ਹੈ ਸੋਇ ॥ सभ महि जोति जोति है सोइ ॥ Sabẖ mėh joṯ joṯ hai so▫e. The Divine Light is within everyone; You are that Light.
ਤਿਸ ਕੈ ਚਾਨਣਿ ਸਭ ਮਹਿ ਚਾਨਣੁ ਹੋਇ ॥ तिस कै चानणि सभ महि चानणु होइ ॥ Ŧis kai cẖānaṇ sabẖ mėh cẖānaṇ ho▫e. Yours is that Light which shines within everyone.

--------------------------------------------------------------

बुधवार, 13 अप्रैल 2016

Geeta 2 and 3 - sri Aurobindo

In the Gita the Sankhyan way is described as buddhi yoga, the word Yoga is primarily used for indicating the Yoga of works, karma yoga.

The word Yoga as used in the Gita has to be distinguished from the same word that is used to describe the system of yoga attributed to Patanjali's Yoga Sutras. Patanjali's Yoga Sutras do not contain karma yoga, and they largely concentrate on the methods of concentration which lead to the realization of the immobile Purusha and the state of Samadhi in which one can attain to the state of absorption in identity with the immobile Purusha [ nirvaan]. In that sense, Patanjali's Yoga Sutras constitute very largely the path of knowledge. On the other hand, the word yoga in the Gita is primarily used to mean karma yoga, although this word is used throughout the Gita to indicate a larger synthesis of yoga in which karma yoga, jnana yoga and bhakti yoga become united and reconciled with each other in perfect harmony. In the attainment of this harmony, the Gita affirms not only the truth of the immobile Purusha but also the truth of Ishwara [soul] and still larger concept of Purushottama [akalpurkh] which unites the immobile Purusha and Ishwara. Still again, while both the yoga of the Gita and the yoga of the yoga sutras of Patanjali speak of Samadhi, the latter connotes a state of complete immobility, and the former conceives of Samadhi as a status in which one can live and dynamically act even while completely fixed in the consciousness of Purushottama, who synthesizes both the immobile Purusha and the mobile Purusha. [In other words the samadhi of the Gita is the state of turiya]. In that state, it becomes possible for the seeker to move among the objects of sense, in contact with them, acting on them, but with the senses entirely under one's control. In that state, one is free from reactions, and even the senses are delivered from the afflictions of liking and disliking, and one escapes the duality of positive and negative desire. In that state, calm, peace, clearness, happy tranquility, {ātmaprasāda) will settle upon the seeker. And yet the seeker does not cease from work and action. That state is described by the Gita as a state of sthitaprajna, the state of fixed stability of the intelligent- will, or the state of samādhistha, the state of one who is constantly settled in the state of Samadhi.

The description in the Gita of this state Sikhs will recognize as a description of the Brahamgiani in the Gurbani.

Krishna gives the following description, which is extremely important as a statement of the highest state of yogic realization as conceived in the synthetic yoga of the Gita:
"When a man thoroughly renounces all the desires of mental origination and is content in the self by the self, he is called sthitaprajna, one who has steady wisdom. He who is not perturbed in mind in the midst of sorrowful conditions and who is devoid of any craving in the midst of happiness, who is .free from attachment, fear and anger, such a one is called a sage of steady wisdom. He who is without attachment and who neither rejoices nor hates in whatever good and evil that may come upon him; his wisdom is firm. When one is able to withdraw his senses from the sense- objects as a tortoise withdraws its limbs from all sides, his wisdom is firm. When the embodied self abstains from sense-enjoyment, the objects turn away from him but the flavour for sense-objects continues to linger on; but even this flavour turns away from him when the Supreme Self is realized. The strong turbulent senses forcibly carry away even the mind of a man of discrimination who is endeavouring to control it, but having controlled his senses, when one fixes the entire being in devotion and consecration upon Me (Purushottama) then his senses are under his mastery, and his wisdom or intelligent-will becomes steady... When the self-controlled man, although moving among the sensory objects, is able to restrain his senses and becomes free from likes and dislikes, then he obtains that delight of the self that results from self-mastery. In that state of delight, all sorrows end, and the intelligent-will imbued with delight is soon established and remains permanently steady. .... Therefore, one whose senses are completely detached from their objects, his intelligent-will is firmly established.... Just as waters from different rivers enter into the ocean from all sides, yet the ocean continues to be stable, in the same way, a person who is not perturbed by the incessant flow of desire, he alone attains peace and not the desirer of sense-objects. One who gives up all desires and one who acts without any craving, and one who is devoid of attachment and of ego, he attains the supreme peace. Such is the state of Brahmic consciousness, having attained which one is not deluded...

Who then is really the agent of action, if all action is determined by the universal Prakriti? What is the role of Purusha who is seen in the Sankhya as immobile witness, and what is his contribution in the movement of action if Prakriti is the doer of action? According to the Sankhya, it is the Purusha, on account of his identification with the ego-sense which belongs to Prakriti, who senses identification as a result of ignorance, and mistakenly thinks that he is the agent of action. But according to Sankhya, Purusha is by its very nature immobile and luminous; how does he fall into delusion? Prakriti, according to Sankhya, is entirely alien to Purusha and independent of Purusha. How then does Purusha have the possibility of getting entangled into Prakriti? These questions are not satisfactorily answered in the Sankhya, and whatever is stated by way of the answer is evidently inconsistent with the ontological positions of Purusha as conscious and inactive and Prakriti as the engine of action but entirely unconscious. There must be, therefore, a better answer to this question, and it is that better answer which is implied in the ontological position that we find in the vast and synthetic teaching of the Gita. Immobile Purusha and active Prakriti of Sankhya, even though both of them correspond to a certain level of experience, are not enough to explain the totality of the highest foundations of knowledge and the totality of elements which are to be found in the operations of the universe and relationships of the individual with those operations and with the highest foundations. We will, therefore, see how the teaching of the Gita and the methods of Karma Yoga include the teaching of the Sankhya but go beyond by restating in clearer terms the truths of yogic realizations that are to be found in the Veda and the Upanishads.
http://motherandsriaurobindo.in/#_StaticContent/SriAurobindoAshram/-09 E-Library/-03 Disciples/Kireet Joshi/-01 English/The Gita and its Synthesis of Yoga/-04_Part One.htm

सोमवार, 7 मार्च 2016

Dr. Baliram Sadashiv Agnihotri -- Brief intro

Dr. Baliram Sadashiv Agnihotri was born in Dharangaon, District Jalgaon ( Maharashtra ) in 1916.  He studied at P.R. High School, Dharangaon, H.P.T. College, Nasik ( undergraduate studies ), S.P. College, Pune ( M.A. in Sanskrit ) and again HPT, Nasik ( M.A. in Philosophy ).  He took his Doctorate in 1948 from Bombay University on .....

Investigations of Yoga and its implication found in Vedic Literature, under Prof. Velankar of Wilson College.  

He started his teaching career from Kaivalyadham Yoga Institute as a teacher of Yoga, while the Institute also provided him scholarship for his doctoral work.  Thereafter, small stints as school teacher in Vyaza and Khandwa and aas Prof. in Hitkarini College, Jabalpur. Finally, he joined Bihar Education Services as Prof. and Research guide in Mithila Sanskrit Research Institute, Darbhanga.  He guided many doctoral students for research. 

Married in 1949 to Miss Leela Namjoshi, he was already a pround father of three brilliant children by the time he joined the Institute in Darbhanga.  He spent twenty years of his active and creative life here.  Grooming all three  children to brilliant academic career, providing a steady anchor point to Maharashtrian community in Bihar, pursuing his own studies of the rich philosophy textsboth Eastern and Western and endearing all with his expertise of free guidance on Astrology, he was a well respected and well consulted personality with innumerable friends.  

His published works include
1) Kadambari Kathasar : A trilingual commentary ( Published; Choukhamba Publishers Varanasi )
2) Patanjal Yogsutra
3) Sankhyakarika
4) Yogatrayi - A comparison between three upanishda - Kath, Mandukya and Shwetashwatar (                         )
5) Buddhiyoga - the exhibitory sermon of Bhagwadgita. 
6) 

गुरुवार, 14 जनवरी 2016

****** बुद्धियोगाचे तत्वज्ञ -- डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री

बुद्धियोगाचे तत्वज्ञान शिकवणारे माझे वडील डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री
ज्ञानेश्वर त्रैमासिकासाठी लेख
(संस्कृत व तत्वज्ञानाचे ज्येष्ठ व गाढे अभ्यासक, प्राध्यापक बुद्धीयोगी आणि ज्योतीष या विषयाचे तज्ञ डॉ. बी. एस्. अग्निहोत्री यांचे १५ फेब्रुवारी ०६ रोजी दुःखद निधन झाले. ज्ञानेश्वर त्रैमासीकासाठी त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलेले आहे. संपादक मंडळ त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. डॉ. अग्निहोत्री यांना विनम्र श्रद्धांजली- संपादक)
संस्कृत व तत्वज्ञानाचे प्रगाढ अभ्यासक आणि चिंतनशील वक्ते व लेखक डॉ. बळीरामदादा अग्निहोत्री हे जळगाव पंचक्रोशीतील एक सन्माननीय व्यक्तीमत्व होते. आकाशवाणी जळगावच्या श्रोत्यांनी पुराण व उपनिषदांवर त्यांची स्फुट संभाषणे ऐकली आहेत. पंचक्रोशीतील लोक त्यांना उत्तम ज्योतिषी म्हणून ओळखत होते. माघ शुद्ध पौर्णिमा, सोमवार, दिनांक १३ फेब्रुवारी २००६ रोजी ब्राम्ह मुहुर्तावर पहाटे ३ वाजता त्यांचे निधन झाले. त्यामुळे सामान्य माणसांना अडीअडचणींवर ज्योतिषदृष्ट्या सल्ला मिळू शकणारे हक्काचे स्थान व छत्र हरपले. त्यांना ही श्रद्धांजली.
माझे वडील डॉ. बळीराम सदाशिव अग्निहोत्री यांचा जन्म १९१६ साली कार्तिक शुद्ध प्रतिपदेला धारणगांव, जिल्हा जळगांव येथे झाला. शालेय शिक्षण पी.आर हायस्कूल, धरणगांव व कॉलेजशिक्षण एच्.पी.टी कॉलेज, नाशिक येथे झाल्यानंतर त्यांनी एस्.पी. कॉलेज पुणे मधून संस्कृत विषयात व एच्.पी.टी कॉलेज नाशिक मधून तत्वज्ञान विषयात M.A केले. त्यानंतर लोणावळा येथील कैवल्यधाम संस्थेत स्वामी कुवलयानंद यांचा सहवास लाभला व या संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन त्यांनी मुंबई विद्यापिठामार्फत विल्सन कॉलेजचे प्रो. वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट संपादन केली. त्यांचा विषय होता Investigation of Yoga and its Implications found in Vedic literature. या काळात ते कैवल्यधाम येथील विद्यार्थ्यांना योग तत्वज्ञान शिकवत, तर स्वतःचे अष्टांग योगाचे म्हणजेच आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादीचे धडे घेत. याच काळात त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला.
त्यानंतर व्यारा (गुजरात) व खांडवा (मध्यप्रदेश) येथे अल्पकाळ अध्यापकाची नोकरी करून डॉ. अग्निहोत्री जबलपूर हितकारणी कॉलेज, जबलपूर येथे १९५६ साली तत्वज्ञानचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. तीनच वर्षांनंतर बिहार शासनाच्या शिक्षण खात्याअंतर्गत मिथिला संस्कृत रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्राध्यापक पदावर रूजू झाले. १९५९ ते १९७५ असा प्रदीर्घ काळ विद्यार्थ्यांना संस्कृत, तत्वज्ञान शिकवणे व रीसर्च साठी गाइडन्स देणे हे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. या कालावधीत त्यांनी कित्येक ओरीएन्टल कॉन्फरन्सेच्या जर्नल्ससाठी लेखन केले. त्यांच्या हाताखाली सतरा विद्यार्थ्यांना डॉक्टरेट मिळाली. याच काळात त्यांचे कादंबरी कथासार हे त्रैभाषिक पुस्तक- संस्कृत, इंग्रजी व हिंदी - हे चौखम्बा प्रकाशन, वाराणसी यांनी प्रकाशित केले. कॉलेज विद्यार्थ्यांना उपयुक्त असे या पुस्तकाचे स्वरूप होते.
त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरूवात लोणावळा येथेच झाली. १९४८ मध्ये देवरूख येथील लीला नामजोशी यांचेशी त्यांचा विवाह झाला. विवाह समयी मॅट्रिक असलेल्या माझ्या आईने पुढील पाच वर्षात बाहेरून अभ्यास करून BA ची डिग्री पटकावली. कालान्तराने तिने MA देखील पार पाडले.  दोघांनी मिळून आपल्या मुलांना सुसंस्कारीत आणि विद्यासंपन्न केले आज मी IAS असून महाराष्ट्र प्रशासनाच्या प्रधान सचिव पदावर आहे. याचे श्रेय आई व दादांनाच जाते. शिवाय चिंतनपर लेखनाची गोडी मला त्यांच्यामुळेच लागली. त्यांची दुसरी मुलगी- माझी धाकटी बहीण डॉ. छाया कोरडे या प्रख्यात डॉक्टर आहेत आणि मुलगा डॉ. सतीश अग्निहोत्री हे देखील IAS असून ओरीसा सरकाच्या सचिव पदावर आहेत. डॉ.सतीश अग्निहोत्री यांनी स्त्री-पुरूष सांख्यिकी समतोल, स्त्री विरोधी मासिकता व अनुषांगित प्रश्न अशा गहन प्रश्नांवर अभ्यास करून डॉक्टरेट मिळवली असून डॉ.अमर्त्य सेन सारख्या जगप्रसिद्ध अर्थतज्ञांकडून नावाजले गेले आहेत. त्यांच्या पत्नि अनिता देखील IAS असून शिवाय बंगाली भाषेतील लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. या आम्हां सर्वांच्या यशामध्ये दादा व आईंचा फार मोठा वाटा आहे.
आमच्यावर संस्कार घडवतांना दादांनी शिक्षणाबरोबरच चौफेर वाचन व भ्रमण यांचीही गोडी लावली. ते स्वतः भारतभर फिरले होते व पुढे इंग्लंड येथे सहा महीने राहून येण्याचा योगही त्यांना लाभला. बिहार सारख्या लांबच्या प्रांतात येणा-या इतर कित्येक महाराष्ट्रीय व दक्षिण भारतीय कुटुंबाना त्यांचे मार्गदर्शन व मैत्री मिळाली. त्यांचा मोठा जिव्हळा होता. ज्योतिष्याच्या व्यासंगामुळे देखील दरभंगा महाराजा व इतर बरेच विद्वन व उच्चपदस्थ अधिकारी यांचे येणे जाणे चालू असायचे. तसेच दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत धरणगावी परत येऊन थेही विद्वनाच्या गाठी भेटी व चर्चा होत असत.
डॉ.बळीराम अग्निहोत्री यांचे वडील अर्थात माझे अजोबा धरणगावी माळी समाजाच्या आग्रहावरून दर एकादशीला कीर्तन करीत. ती परंपरा दादांनी कायम ठेवली. १९६० ते १९९६ अशी तब्बल ३६ वर्षे धरणगांव येथे महीनाभर त्यांचे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी व भागवत धर्म यावर प्रवचन होत असे.
१९७७ मध्ये महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी एक वर्ष दापोली येथे नोकरी केली. त्यानंतर धरणगांव व पुणे येथे वास्तव्य केले. या दरम्यान त्यांची सहा नातवंडे वारंवार कमी अधीक काळ त्यांच्या जवळ रहात.
२००१ नंतर त्यांचे कायम वास्तव्य पुण्यातच राहिले. तेंव्हा वयाच्या पंच्याऐशीव्या वर्षी देखील त्यांची प्रकृति ठणठणीत व बुद्धी कुशाग्र होती. इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी दोन नातवंडांना आपल्याकडे ठेन घेण्यात त्यांना कुठलाच त्रास वाटला नाही. याच काळात त्यांनी पातंजल योगसूत्र, सांख्यकारिका व योगत्रयी (कठ, श्वेताश्वतर व मांडुक्य उपनिषदांचे तौलनिक विवेचन) ही संस्कृत- मराठी द्वैभाषिक पुस्तके लिहून प्रकाशित केली. B.A M.A च्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना सुलभतेने या विषयांचे आकलन होण्याच्या दृष्टीने ही पुस्तके लिहीली. त्यानंतर "बुद्धियोग , दि एक्झिबिटरी सरमन्स ऑफ भगवद्गीता" हे त्रैभाषीक - संस्कृत, इंग्रजी, हिंदी दीर्घ- विवेचनात्मक पुस्तक लिहून प्रकाशित केले. नैषध चरित्रसार या पुस्तकावरील भाष्य देखील पूर्ण केले ते प्रकाशनाधीन आहे. त्यानंतर आपल्या खणीत आवाजात शुद्ध व स्पष्ट उच्चारांसह संपूर्ण भगवद्गीतेचे रेकॉर्डींग केले. त्याची ऑडीओ कॅसेट व ऑडीओ सीडी देखील पुढे काढण्यात आली, तिचे प्रकाशन आस्था व संस्कार चॅनलवर झाले. धरणगांवच्या वास्तव्यात आकाशवाणी जळगावने देखील उपनिद व पुराणावरील त्यांची व्याख्याने प्रसारित केली आहेत.
याशिवाय दादांनी धरणगांव ते पंढरपूर दोन वर्ष पायी वारी केली. भागवत धर्म व कृष्णावर त्यांची परमश्रद्धा होती. भगवद्गीता व अनेक स्त्रोत्रे व ग्रंथ त्यांना तोंडपाठ तर होते व दैनंदिन चर्चेत सहजगत्या त्यांतील संकल्पनांचा ते वापर करीत असत. विषेशतः 'विना मेहनतीचे धन घेऊ नका' या ईशावास्योपनिषदातील वचनावर त्यांची दृढ श्रद्धा होती. ज्योतिष्याच्या आधारे भविष्य सांगताना व्यवहारातील सत्य आणि प्रयत्न यांच्याकडे दुर्लक्ष करू नका असे त्यांचे सतत सांगणे असे. या सर्व चिंतनाला ते भगवद्गीतेचा दाखला देत असत.
खाणे आणि खिलवणे याची त्यांना फार आवड होती. ते स्वतः उत्कृष्ठ स्वयंपाक करीत. सुटीच्या दिवशी दुपारी स्वयंपाक-घराचा ताबा घेऊन गोडधोड पदार्थ बनवणे व सर्वांना आग्रहाने खाऊ घालणे हा त्यांचा आवडीचा छंद होता. तसेच विभिन्न भाषा विषेशतः त्यांचे व्याकरण शिकण्याची हौस होती. ग्रीक, लॅटीन, जर्मन, फ्रेंच भाषांची व्याकरण व भाषा या विषयांवरील कित्येक पुस्तके त्यांच्या संग्रहात होती. पाश्चिमात्य तत्वज्ञांपैकी कान्ट हा त्यांचा आवडता फिलॉसॉफर असून कान्टच्या लेखनाचा त्यांनी दांडगा अभ्यास केला होता. याशिवाय शास्त्रिय संगीत ऐकणे आणि क्रिकेट मॅच पहाणे हेही त्यांचे आवडते छंद होते. ज्योतिषाच्या व्यासंगामुळे सर्व थरातील व सर्व वयातील लोकांचा त्यांच्याकडे ओढा होता व दादांनी ही कुठला भेदभाव न ठेवता सर्वांना भविष्य सूचना तसेच उपचारार्थ मंत्रपठन इत्यादी सांगताना हातचे राखून ठेवले नाही.
त्यांचे निधन झाले तेही किरकोळ सरदी-पडशाचे निमित्त होऊन. त्यांना नव्वद वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य लाभले. नित्यनियमाने योगासने व प्राणायाम करीत राहील्याने शेवटपर्यंत सर्व इंद्रियव्यवहार व्यवस्थित कार्यरत होते. त्यामुळे ते अजूनही आपल्यातून गेले नाहीत असेच वाटते.

-लीना मेहेंदळे,

प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य
---------------------------------------
डॉ अग्निहोत्री यांची जन्मभूमी जरी महाराष्ट्र असली तरी त्याची कर्मभूमी महाराष्ट्राबाहेर असल्याने महाराष्ट्राला त्यांच्या कार्याचा असावी त्याप्रमाणात माहीती नाही. त्यांच्या कार्याचा थोडक्यात परीचय करून देत त्यांना वाहीलेली ही श्रद्धांजली.
डॉ.अग्निहोत्री यांचा जन्म खानदेशातील धरणगाव, ता.एरंडोल, जिल्हा जळगांव येथे १९१६ साली झाला. नुकतेच १३ फेब्रुवारी २००६ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ९० होते, योगासने आणि ध्यानधारणा यांच्या नियमित सरावामुळे उत्तम शरीर प्रकृतीचे त्यांना वरदान होते.
डॉ.अग्निहोत्री यांचे शालेय शिक्षण धरणगांव येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे व नाशिक येथे झाले. मुंबई विद्यापिठाची एम्.ए पदवी त्यांनी संस्कृत (पुणे) व तत्वज्ञान (नाशिक) हे विषय अभ्यासून दोनदा मिळवली. नंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजातील संस्कृतचे ख्यातनाम प्राध्यापक हरी दामोदर वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली(Investigation of Yoga and its implications found in vedic literature) या विषयावर प्रबंध लिहून १९४८ साली पी.एच.डी पदवी संपादन केली.
या सेवा काळात त्यांनी अध्यापन, मार्गदर्शन आणि संशोधन या क्षेत्रात विविध कामगिरी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १७ विद्यार्थ्यांनी प्रबंध लिहून पी.एच्.डी मिळवली. संशोधनास वाहीलेल्या विविध नियतकालिकांत, तसेच अखिल भारतीय प्राच्यविद्या परीषदेच्या अधिवेशनात त्यांचे निबंध रादर झाले. त्यांच्या व्यासंगाचे मुख्य विषय अर्थातच वेद आणि तत्वज्ञान हे होते.
भारतीय तत्वज्ञान आणि योगविद्या या विषयींच्या डॉ.अग्निहोत्री यांच्या व्यासंगाची आणि बहूश्रुततेची ओळख त्यांच्या सांख्यकारीका विवेचन, पातंजल योगसुत्र आणि योगत्रयी या तीन छोटेखानी मराठी पुस्तकांत, आणि (Buddhi Yoga) या त्यांच्या मोठ्या इंग्रजी ग्रंथात होते.

सांख्यकारीका विवेचन(२००१, पृ. ३८)- भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेतील षङदर्शनात सांख्य आणि योग या दोन दर्शनांचा प्रथम उल्लेख होतो. सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक कपिल मुनिंचे विचार त्यांच्यानंतर काही शतकांनी ईश्वर कृष्णानी ७२ आर्यवृत्तातील संग्रहात निबद्ध केले. डॉ.अग्निहोत्री
(incomplete)
--Dr M A Mehendale